Category: Uncategorized
-
समाज सुरक्षित आणि बिनधास्त झोपतो, सण उत्सव साजरे करतो, रात्री अप रात्री एकट्याने प्रवास करतो कारण… तो जागा असतो कर्तव्यावर… तो जागा असतो जबाबदारीवर…तो जागा असतो सुरक्षिततेवर….. तो म्हणजे पोलीस! पोलीस म्हणजे वेळेच्या चौकटीत न मावणारे जग.कायद्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा नव्हे तर ती एक जीवन पद्धती आहे. जिथे वैयक्तिक आयुष्य, कुटुंब, आरोग्य आणि भावनेपेक्षा कर्तव्य…
-
एक अगाध अर्थपूर्ण आणि स्वतःच्याच प्रेमात पडणारा शब्द प्रेम. जो जे वांचील तो ते लाहो म्हणजे जो इच्छा व्यक्त करेल ते त्याला मिळो… 16 व्या वर्षी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांना समजलेले निसर्गाचे गुपित. म्हणजे प्रेम हे सेंद्रिय असतं ते कृत्रिम नसतं. प्रेम हे स्थिर असत. त्याला स्वीकारणारे आपण सर्व सजीव मानव प्राणी अस्थिर असतो. प्रेम तर कुबजेच्या…
-
बाराव्या तेराव्या शतकातील गोष्ट जातीव्यवस्था अतिशय बळकट होती. तिच्याविरुद्ध उच्च वर्णीय अथवा नीचने विद्रोह करणे म्हणजे कपाळ मोक्ष करून घेणेच होते.तरी धाडस करणारा आपली ओळख ठेवून गेलाच. पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या गायनाने अजरामर झालेला अभंग… हरिभजनाविण काळ घालवू नको रे, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर असे अनेक अभंग रचून विद्रोही समतेचा तत्वज्ञ संत चोखामेळा. सामाजिक विषमते…
-
माझे आवडते लेखक तात्या अर्थात आ.ह. साळुंखे सर, आधुनिक महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणारे पुरोगामी तात्या बहुजनांचे प्रतिनिधित्व आपल्या धारदार लेखणीने आजही उत्तम रीतीने पार पाडत आहेत. आपल्या सातारी बाण्यातून परखड मत मांडायला त्यांकडूनच शिकावे.त्यांचा कथासंग्रह वाचण्यात आला त्यांना सावलीत वाढवू नका आदेश की इशारा? काहीही समजा पण आज हे सत्य वास्तवात उतरवणे काळाची…
-
एक वेदना जी शब्दात मावत नाही…. आणि भावनेतून सर्वांनाच कळत नाही. पण ती प्रत्येक भुकेल्या पोटातून बोलत राहते. हो एक भाकर तीन चुली लेखक देवा झिंजाड यांची सामाजिक विषमतेवरील स्वतः जगून केलेली विदारक मांडणी. यातून गरिबीच्या विस्तवावर अफाट चटके बसलेले लेखकाचे मन व आयुष्य दर्शित होते. या संघर्षातून लेखकाने सामाजिक वेदना सांगितली आहे. अर्थात याला…
-
कधीकधी आपल्याला वाटते आपल्याला कोणीतरी जखडून ठेवले, बांधून ठेवले, प्रचंड अस्वस्थता जाणवते, मन सैरभैर असते या अवस्थेवर औषध काळ असतो आणि थोड्या कालावधीनंतर जाणीव होते आपल्या आत असलेला विचार, आपले स्वप्न, आपला आनंद दुःख यांची दही मिसळ होऊन पंचामृत झाले आहे. मग मन शांत झाले की जाणवते या भावनांमधले प्रभावी कोण तर स्वप्न आणि त्यांचा…
-
तिने कधी काही मागितले नाही, पण सगळं अर्पण केलं. तो गेला ,पण तिचं मन त्याच्यापासून कधीही दूर गेलं नाही. विरह तिचं दुःख नव्हतं, तर तो तिचा योग होता. तिच्या डोळ्यातून वाहणारे प्रेम आजही काळ ओलांडून बोलतं की खरं प्रेम मिळवण्यातच नाही तर हरवण्यातही पूर्णत्व असते. हो… राधा नाव घेतलं की आजही मनात शांत वेदना दाटते.…
-
प्रेम हे आचरणासाठी खूप सोपे असते पण ते समजून घेण्यासाठी गूढ, निर्गुण आणि अदृश्य असते. या प्रेमाच्या बाबतीत इतिहासाने राधा- कृष्णाचे प्रेम नल-दमयंतीचे प्रेम आणि राम व सीतेच्या प्रेमाची नोंद घेतली. पण एक हुंदका मात्र बऱ्याच प्रमाणात दुर्लक्षित राहिला…. हो मी त्या मौन साधिकेबद्दल बोलतेय…… उर्मिला बद्दल. हो हो रामायणातील लक्ष्मणाची उर्मिला, जनक राजाची कन्या…